‘गाव करी ते राव न करी’ अशी म्हणं आहे. समूह शक्तीतून जे होऊ शकते, ते अधिक शाश्वत असते.

    
|

           
Bhagirath - 1_1 &nbs           निवजे (ता. कुडाळ) गावासोबत ‘भगीरथ’ने गेल्या ६ वर्षांमध्ये केलेल्या कामाचे सविस्तर वृत्तांकन सोबत जोडले आहे. काम करताना गावाची संघटनात्मक रचना उभी राहिल्यामुळे कामामध्ये सातत्य आले आहे. आपण एकूण १० लाख रुपये ग्रामविकासाच्या प्रयोगांसाठी मदत म्हणून दिले. गावाने या साऱ्या प्रयोगातून साधारणपणे १ कोटी ५० लाख रुपयांची संपत्ती निर्माण केली आहे. बायोगॅस, दुध डेअरी, कुक्कुटपालन, SRI भातशेती यांसारख्या विविध प्रयोगांतून रोजगार निर्मितीही मोठ्या प्रमाणात झाली.