‘यांचा आनंद १००%’ उपक्रमाचे ११ वे वर्ष उत्साहात साजरे

    
|

Yancha Anand 100% 1         गेल्या १० वर्षामध्ये गरीब-गरजू, पण गुणवान मुलांसाठी ही शिष्यवृत्ती योजना चालू करण्यात आली. आतापर्यंत एकूण ६६५ विद्यार्थ्यांना रु. २६,००,५००/- शिष्यवृत्ती देण्यात आली. यंदा ११ व्या वर्षी ३० मुलांना रु. २,१०,०००/- शिष्यवृत्ती देण्यात आली. प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिकत असताना १२ वीमध्ये ७०% पेक्षा जास्त गुण असावेत हा निकष होता. सर्व मुलांसोबत गटचर्चा करण्यात आली. त्यातून अधिक गरजू विद्यार्थी निश्चित केले आहेत. शिक्षण व कौशल्य विकास हे गरीबीवरचे प्रभावी औषध आहे. हे या उपक्रमातून आम्हांला समजले.Yancha Anand 100% 2
Yancha Anand 100% 3